आंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्व मंदीर प्रबंधन कमिटीने चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी फेरपडताळणीत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण आहे. 'सॉरी, मी आता अजून जगू शकत नाही, त्यांनी मला मानसिक दृष्ट्या त्रास दिलाय.
Public Disclosure Scheme : देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी 10 प्रमुख परीक्षा घेण्यात येतात. यामधून सुमारे 6,400 यशस्वी उमेदवारांची निवड (Pratibha Setu)होते, मात्र दुसरीकडे अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही सुमारे 26 हजार उमेदवार अयशस्वी ठरतात. या गुणवत्ताधारक, मेहनती आणि तयारीत कणभरही उणीव नसलेल्या उमेदवारांसाठी आता UPSC ने एक महत्त्वपूर्ण […]
Pakistan Denies Link To Pahalgam Attack : अमेरिकेने (America) लष्कर-ए-तैयबाच्या फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित गटाला ‘जागतिक दहशतवादी संघटना’ घोषित केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) स्पष्टपणे […]
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरी ईडीचा छापा