कँटीनमधील आहार काय राहिल हे ओम बिर्ला यांनीच ठरवले आहे. आहाराशी कोणतीही तडजोड न करता जनकल्याणाच्या कामांना गती द्यायची आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार, शेतीविषय विविध 36 योजना एकत्रित केल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री स्वतःला 'राजा' समजतात. पण ते जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. ते लवकरच तुरुंगात जातील - राहुल गांधी
केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील वालकोम येथील आरव्हीएचएसएस हे त्यांच्या वर्ग बसण्याच्या व्यवस्थेसह नवोपक्रमाचे एक मॉडेल म्हणून समोर आलं आहे.
PM Dhan Dhanya Krishi Yojana : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जम्मू आणि काश्मीरला (Jammu and Kashmir) राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली.