राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसंच आता एकनाथ शिंदे कधी नाराज होतील याचा अंदाज राहिलेला नाही.
Anjali Damania Exclusive : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याच एका घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना यातून वगळण्यात आले. मात्र, सामजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी धनंजय मुंडेंचा संपूर्ण कट्टाचिठ्ठाच काढल्याने आता मंत्रीपदही जातयं का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेटस्अप […]
मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला.
पूर्वी रेल्वेचे तिकिटं स्वस्त होती, पण सध्या प्रवाशांचा जीव स्वस्त झालाय, मोदींनी आणलेली कवच योजना ही निव्वळ जुमलेबाजी आहे - नाना पटोले
Anjali Damania On Dhananjay Munde : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण
भरत गोगावलेंच्या समर्थकांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. हे योग्य नाही. अशी निदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबबावी