अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली.