Ahilyanagar जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यावर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने विविध गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.