पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.