राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टींनी मला आज इथपर्यंत आणलं आहे.