फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला रोखू शकतो बाकी पक्ष रोखू शकत नसल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी अधिवेशनातून केलंय.
Mallikarjun Kharge यांनी काँग्रेस अधिवेशनात राहुल-सोनियांच्या समक्ष कार्यकर्त्यांचे कान टोचले.
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघावर सडकून टीका केलीयं.