- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
‘लय बेस्ट, वाघ मागत नसतो अन् …’, जरांगेंचा संभाजी भिडेंना प्रत्युत्तर
Manoj Jarange On Sambhaji Bhide : आगामी विधानसभेपूर्वी राज्यात आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राजकारण चांगलंच तापलं
पौडवाल, लांजेकर यांचा होणार गौरव, ‘या’ दिवशी पार पडणार राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा
Marathi Film Awards 2024 : राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा (Marathi Film Awards 2024) 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता वरळीच्या
…तर मी केंद्रीय मंत्री असते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? पक्ष फोडण्यावरूनही केलं मोठ वक्तव्य
मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे.
लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना ओळखा…विखेंचा विरोधकांना खोचक टोला
Radhakrishna Vikhe Patil : राज्यात लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच आता राज्याचे महसूल
मला काय सांगायचं अन् तुमच्याकडून करून घ्यायचं; CM शिंदें बोलताच अजितदादा, फडणवीस हसलेच
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.
‘तेव्हापर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’, फडणवीसांकडून मोठी घोषणा, लाखो महिलांना दिलासा
Devendra Fadnavis : महायुती सरकार 'देना बँक' सारखं आहे ते देत असतं लेना बँकवाला सरकार नाही आहे, मागच्या काळात आपण बघितलं वसुली करणार
दमानियांची चार वाजता पत्रकार परिषद; अजितदादांचा ‘गुलाबी’ ताफा टार्गेटवर
फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात.
फडणवीसांच्या ‘सो कॉल्ड’ तत्वांना मलिकांनी दाखवली केराची टोपली; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
आज मलिकांनी घड्याळ चिन्ह दाखवून मुख्यमंत्र्यांचा आणि फडणवीस यांच सो कॉल्ड तत्व निव्वळ केरात घातले- अंबादास दानवे
लाडकी बहिण योजनेत महत्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या 17 तारखेपर्यंत…
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली होती. त्यासाठी निधी वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.
फडणवीसांनी मराठा, धनगर संपवला, त्यांना संपवा-संपवी खात्याचं मंत्री करा…; जरांगेंचे टीकास्त्र
राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला.