- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
विधानसभेत भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये
ठरलं! विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाला उतरवायचं; फडणवीस करणार शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याच दरम्यान आता भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
‘हिंमत असेल तर फडणवीसांच्या विरोधात बोला…’; रोहित पवारांचं राज ठाकरेंना चॅलेंज
राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis विरोधात बोलावं, असं रोहित पवार म्हणाले.
अर्ध्या मंत्रीमंडळाला झोप येणार नाही, फडणवीसांच्या नादी लागू नका, जरांगेंचा राणेंना इशारा
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुण्यात (Pune) आयोजित
अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, ‘विधानसभेला त्यांना…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
Waqf Board: ..यांना वक्फ बोर्डाशी नाही जमिनीशी घेणदेणय; फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर घणाघात
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट; फडणवीसांच्या वक्तव्याने ‘इच्छुक’ अस्वस्थ
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
महायुतीत ट्विस्ट! निवडणुकीआधीच वेगळ्या वाटा, आज ‘या’ नेत्याकडून नव्या आघाडीची घोषणा?
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
जरागेंनी फडणवीसांवर टीका करणं थांबवावं, त्यांनी गोलमेज परिषद घ्यावी अन्…; राधाकृष्ण विखे भडकले
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
