- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, ‘विधानसभेला त्यांना…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
Waqf Board: ..यांना वक्फ बोर्डाशी नाही जमिनीशी घेणदेणय; फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर घणाघात
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट; फडणवीसांच्या वक्तव्याने ‘इच्छुक’ अस्वस्थ
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
महायुतीत ट्विस्ट! निवडणुकीआधीच वेगळ्या वाटा, आज ‘या’ नेत्याकडून नव्या आघाडीची घोषणा?
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
जरागेंनी फडणवीसांवर टीका करणं थांबवावं, त्यांनी गोलमेज परिषद घ्यावी अन्…; राधाकृष्ण विखे भडकले
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.
सावधान! झाड तोडल्यास भरावा लागणार 50 हजारांचा दंड, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
तुम्ही अमेरिकेच्या तिजोरीवर डल्ला मारलाय का? फडणवीसांची शरद पवार, राहुल गाधींवर टीका
पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? - देवेंद्र फडणवीस
चांदीवाल अहवाल मविआच्या काळातच आला, त्यांनी तो प्रसिद्ध का केला नाही? फडणवीसांचा पलटवार
चांदिवाल अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार असतांना त्यांनी तो अहवाल प्रसिद्ध का केला नाही?