- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट
अनिल देशमुख्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत समीत कदमांचं उत्तर
फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंमधील भांडण हे नकली आणि फसवं आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी केला.
Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग…’, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 24 जुलै रोजी
राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?
Ravikant Tupkar On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची
राजकीय पक्ष म्हणून भूमिका घेणार का? प्रकाश आंबेडकरांचा पवार – शिंदेंना थेट सवाल
Prakash Ambedkar : आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का ? असा सवाल आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश
आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला; देशमुखांचे मोठे विधान अन् फडणवीसांवर आरोप
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवला होता. एक प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितलं होतं.
विरोधकांवर खापर कसले फोडता? मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी फडणवीसच; पटोलेंचा हल्लाबोल
मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही. म्हणून ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच - नाना पटोले
तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सुषमा अंधारेंचा अमित शहांच्या टिकेवर पलटवार
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
फडणवीससाहेब, हा अहंकाराचा कळस, तुमच्या पापाचा घडा…; रोहित पवारांचा हल्लाबोल
फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही
फडणवीसांचे आक्रमक भाषण; नेत्यांकडून कौतुकाची थाप, पदाधिकाऱ्यांचीही दाद
पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमकता कायम ठेवली होती.
