Pune Police यांनी कोमकर हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये म्हणून पोलिस सतर्क झाले आहेत. आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालं आहे.