या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर हे तिघेही कळंबा कारागृहात होते. त्यांना आता जामीन झाला.
काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं रद्द केला आहे.