भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवला.