- Home »
- INDIAN ECONOMY
INDIAN ECONOMY
Indian Economy : इतर राष्ट्रांमध्ये संघर्ष पण भारतीय अर्थव्यवस्थेला फटका का? जाणून घ्या कारण
Indian Economy : देशात गेल्या काही दिवसांपासून महागाईत मोठी वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने अनेकांचे
एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित
PM Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत बोलताना देशातील नागरिकांना तब्बल एका वर्षासाठी सोने खरेदी करणे टाळा
महिलांची अर्थव्यवस्थेत भरारी! ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज घेऊन व्यवसायात नवा प्रयोग
महिलांच्या या वाढलेल्या सहभागामागील एक प्रमुख कारण म्हणजे डिजिटल प्रणालींचा झपाट्याने झालेला प्रसार.
आजच्या उपभोगाचा भार उद्याच्या करदात्यांवर हे गंभीर, माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव काय म्हणाले?
मोफत योजना देण्यामागे राजकीय वर्गाने जणू काही सर्व आर्थिक गणिते सामूहिकपणे बाजूला ठेवली आहेत असा थेट घणाघात त्यांनी केला.
भारतीय अर्थव्यवस्थेने घेतली मोठी उसळी, दुसऱ्या तिमाहीत GDP मध्ये झाली ‘इतकी’ वाढ
या सातत्यपूर्ण वाढीच्या गतीमुळे भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७ टक्क्यांच्या जवळ राहण्याची शक्यता आहे.
कपडे नाही दारुवर वाढलाय लोकांचा खर्च; ‘या’ अहवालातून धक्कादायक माहिती उघड
सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) संस्थेचा एक अहवाल (CMIE Report) प्रसिद्ध झाला आहे.
भारतानं रचला इतिहास! जपानला पछाडत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; आता तीनच देशांचं आव्हान
जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी ही माहिती दिली.
युद्धबंदीनंतर शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 2,200 अंकांनी वधारला, तर निफ्टीही सुस्साट…
सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी झाली. सेन्सेक्सने २००० अंकांनी वाढला. तर निफ्टीने २४,६०० अंकांचा टप्पा ओलांडला
‘या’ 5 मुस्लिम देशातून भारताला मिळतो भरपूर पैसा, RBI ने आकडाच समोर आणला
Indian Economy : गेल्या काही वर्षांपासून डॉलर रुपयाच्या तुलनेत वाढत असल्याने भारताची अर्थव्यवस्था कधी मजबूत तर कधी कमजोर होताना दिसत आहे.
आता बारीक व्हाच! ‘लठ्ठ’ नागरिकांमुळे भारताची अर्थव्यवस्था धोक्यात?; काय सांगतो अहवाल
देशातील नागरिकांच्या वाढत्या लठ्ठपणावर नुकतेचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे.