मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांंनी विरोध न करता सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.