local election मध्ये युती व मविआमध्ये चर्चा नसल्याने, अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलायं.