महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय हा फक्त मुंबईपुरता (Mumbai) आहे. स्वबळाचा नारा दिला म्हणजे मविआ संपली, असा नाही.
आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली.