- Home »
- Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert
नांदेड, सोलापूर, लातूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात आजपासून (17 मार्च) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सावध! राज्यात चार दिवस वादळी पाऊस अन् गारपिटी; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अवकाळीचं संकट कायम,’या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
उकाड्याच्या अगोदरच पावसाची शक्यता; 11 जिल्ह्यात अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा, गहू तसेच रबी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
Maharashtra Rain Alert : अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगलीसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; धो धो पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र तरी देखील राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या
राज्यात पुन्हा आस्मानी संकट; पुढील पाच दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस
Maharashtra Rain Alert : मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
Maharashtra Rain Alert : पुढील तीन दिवस राज्यात पुन्हा पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील
Heavy Rain : घराबाहेर पडणे टाळाच! पुढील 24 तास धोक्याचे, 10 जिल्ह्यांना थेट अलर्ट
भारतीय हवामान विभागाने गंभीर इशारा देत पुढील 25 तास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.