मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला.
हिंदी भाषिक राजकीय नेते आणि उद्योजक मराठी भाषेविरोधात वाटेल ते बोलू लागले. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये अमराठी
आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने जे ट्वीट केलं आहे त्यामध्ये
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशींनी ही माहिती दिली.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.