अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने मुंबईतील मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशींनी ही माहिती दिली.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.