ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 दरम्यान भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांना चार महत्त्वाचे मंत्र दिले.