भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली