पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा दिला होता.
राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.
जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता.
Yogesh kadam : गुंड निलेश घायवळ प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने विरोधक राज्य