ठाकरे गट येत्या 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करणार आहे.
मुंबईत मराठी पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नसल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका