मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वादात शरद पवारांनीही उडी मारली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले,भटकत्या आत्मा स्वतःचे काही नाही झाले तर दुसराचे बिघडविण्याची काम करतात. महाराष्ट्र अशाच भटकत्या आत्माचा शिकार झाला आहे.