CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
Ganesh Naik : या मूर्ख लोकांनी नवी मुंबईतील एफएसआय वाढवला आहे. त्याला जर नगरविकास विभागाने मंजुरी दिली तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल.
संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून केलायं.
शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Eknath Shinde : Eknath Shinde पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान व आपत्तीमध्ये 46 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहे. शेतकरी सन्मान योजना केंद्राची.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ट संदेश दिला.
Shivsena MLA Sanjay Gaikwad यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी दोन प्लॉट विकून मिळालेले 25 लाख रुपये हे पूरग्रस्तांसाठी दिले आहेत.
मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
Uddhav Thackeray: पीक विमा हा घोटाळा आहे. बँकेच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीसा एकत्र करून नजिकतच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या.
Shivsena Ex MLA Prakash Devle: 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांना पराभूत करून मोठा राजकीय उलटफेर घडवला.