हैद्राबादचं खुराट बोकड अन् छत्रपती संभाजीगरचं बोकड आलं अन् बडबड करुन गेलं, या शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी एमआयएम नेत्यांवर टीका केलीयं.