AI वर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील.
राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.महायुतीने राज्यभरातील महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवास करण्याची सवलत दिली.