देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.
ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करणार असल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं.