State Election Commission ने केंद्रीय आयोगाला पत्र लिहून मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या अशी विनंती केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray यांनी मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा निवडणूक आयोगाला दिला. त्यावरून राणे यांनी टीका केली.