उल्हास नदी जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नदीत बदलापूर पासून कल्याणपर्यंत ठीकठिकाणी नाल्यातील घरगुती आणि रासायनिक सांडपाणी
दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी यांची तब्येत खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. पाणी प्रश्नावर त्या अमरण उपोषणास बसलेल्या आहेत.
पाण्याची समस्या अनेक देशांत निर्माण झाली आहे. मेक्सिको, तुर्की, ब्रिटन, इजिप्त या देशात पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.