जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीवीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी ही माहिती दिली.
जगभरातील आनंदी देशांची यादी तयार करण्यासाठी दयाळूपणा, दानशूरता आणि एकोप्याने राहणे या निकषांचा विचार झाला आहे.