- Letsupp »
- Author
-
तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका
Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. तू कोणाला जॅक, […]
-
मला अटक करणं हा एक कट होता, डीएस कुलकर्णींचा गंभीर आरोप
D.S.kulkarni : घराला घरपण देणारी माणसं या घोषवाक्याने आपल्या व्यावसायाची सुरूवात करणारे डी. एस. कुलकर्णी हे एक नामांकित बिल्डर्स आहेत. त्यांची डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने पुण्यात कंपनी आहे. ही कंपनी काही पुण्यातीलचं चार बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही कंपनी कवडीमोल किंमतीने घेतली असून, (D.S.kulkarni ) हे लोक ठेवीदारांचे […]
-
खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर…
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
-
वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत
Shailesh Gavai : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात वंचितचे (Vanchit Aghadi) जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी वेगळी भूमिक घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आदेश धुडकावत गवई यांनी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेचे गणित बदललं असून गवई यांच्या […]
-
दहा वर्षांच्या काळात कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवंण्याचं काम झालं -सुजय विखे
Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ मतदार संघातील 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना झाला असून, या योजनेचे सुमारे 56 कोटी 47 लाख रुपयांचं अनुदान बँक खात्यात वर्ग झालं असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली आहे. (PM Modi) तसंच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Sujay […]
-
मेडिकल कॉलेजबाबतचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडेल, आमदार राणांचं ओमराजेंना आव्हान
Ranajagjitsinha Patil : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. येथे राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्जना पाटील महायुतीकडून मैदानात आहेत. तर विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Dharashiv LokSabha) हे पुन्हा एकाद शिवसेने उबाठाकडून लोकसभेच्या मैदानात आहेत. आज भाजप आमदार राणाजगजितसिंह राणा यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. ओमराजे निंबाळकरांनी (Omraje Nimbalkar) संधी […]
-
आदित्य ठाकरेंची लायकी काय? बावनकुळेंची ठाकरे पिता-पुत्रावर आक्रमक टीका
Chandrashekhar Bawankule : सुमारे 25 वर्ष ज्यांची नैसर्गिक युती होती त्या भाजप आणि शिवसेना (उबाठा)मधून सध्या वि स्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. 2019 ला अनपेक्षितपणे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून कुणी कुणाला फसवलं याचे जोरदार वार प्रतिवार सुरू झालेत ते आणखीही सुरूच आहेत. नुकतंच (Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे […]
-
विरोधकांवर टीका करण्याऐवजी मोदींनी देशात काय केलं? शरद पवार परभणीत कडाडले
Sharad Pawar : एखाद्या देशाचा प्रमुख देशात काय विकास करता येईल याबाबद विचार करतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना तरुणांची समस्या लक्षात घेतात, ना शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेतात ना काही विधायक धोरणावर बोलतात. (PM Modi) कायम माझ्यावर टीका करणार, उद्धव ठाकरेंवर टीका करणार अशा शब्दांत शरद पवार यांनी (Bandu Jadhav) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका […]
-
आघाडी धर्म पाळणार! टोपे म्हणाले, नवरदेव शिवसेनेचा अन् वऱ्हाडी राष्ट्रवादीचे
Parbhani Lok Sabha : आज देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहत आहोत. आता या देशाला हुकुमशाही नकोय असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे (Parbhani Lok Sabha) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Bandu jadhav) ते परभणीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, उमेदवार बंडू […]
-
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणाले अन् स्वत: मुख्यमंत्री झाले, शिंदेंचा ठाकरेंवर प्रहार
Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]









