- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
वन विभागातील महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने विचारला जाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने एका महिला कर्मचाऱ्याने थेट व्यासपीठासमोर उभं राहून मंत्र्यांना जाब विचारला.
-
अहिल्यानगरमध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.
-
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 29 जानेवारीला पडणार पार
Bolibhasha play - अंतिम फेरी गुरुवार, 29 जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत रंगणार.
-
सातारा जिल्हा ड्रग्स नेटवर्कचं केंद्र बनतोय का?; DRI विभागाच्या कारवाईत तब्बल 6 हजार कोटींचे ड्रग्स जप्त
कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या DRI म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागाने एनडीपीएस कायद्यानुसार मोठी कारवाई.
-
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौयवीरांना सलाम! महाराष्ट्रातील 89 अधिकाऱ्यांचा सन्मान
गृहमंत्रालयातर्फे पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण, सुधारात्मक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शौर्य व सेवा पदकांची घोषणा.
-
ब्रेकिंग! चीनमध्ये मोठी कारवाई; लष्कर उपप्रमुख झांग युक्सिया यांना अटक, जनरल जवळजवळ संपले
सर्वोच्च जनरल झांग युक्सीया यांच्यासह दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अटक चायनाच्या शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई.
-
‘फाइटर’ला 2 वर्षे पूर्ण: ऋषभ साहनीने गुरूचे मानले आभार, सांगितला हा जादुई प्रवास
‘फाइटर’ला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऋषभ साहनीने कोणतीही मोठी पार्टी न करता, मनातून उमटलेल्या भावना व्यक्त केल्या.
-
‘मामुली’ शब्द विलासरावांना भोवला?, 1995 च्या निवडणुकीत करावा लागला होता पराभवाचा सामना
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांना 1995 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्या पराभवामागे विकासकामांचा अभाव नव्हता.
-
जिथं जिथं SIR, तिथं तिथं मतचोरी; राहुल गांधींनी थेट कागदपत्रेच आणली समोर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘एसआयआर’ प्रक्रियेवर गंभीर आरोप, थेट मतचोरीशी संबंध जोडत काही कागदपत्रेही सोशल मीडियावर सार्वजनिक केली.
-
प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला 15 सेकंदही पुरेसे…, नवनीत राणांनी इम्तियाज जलीलांना परखड शब्दांत सुनावले
नवनीत राणांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. 'तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,' म्हणत त्यांची जलील यांच्यावर जोरदार टीका.










