- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
मुलांच्या नावासमोर आता आईचे नावही लागणार, राज्यात शाळांसाठी नवा नियम लागू
येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अधिकृत ओळखीत आईच्या नावाला अग्रक्रम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
-
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, निकाल जाहीर, राज्यात कोकण विभागाची बाजी तर कोणाचा निकाल सर्वात कमी?
राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या 91.88 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे 2 टक्क्यांनी घट झाली आहे.
-
नीलम गोऱ्हेंची संपत्ती 6 वर्षांत दहापट, सिद्दीकींची 2 वर्षांत चौपट; दानवेंची कौटुंबिक मालमत्ता 9 कोटींवर
विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात तब्बल दहा पट वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.
-
पुण्यात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय व्यक्तीकडून 4 वर्षांच्या मुलीची अत्याचारानंतर हत्या
नसरापूर गावात अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
14 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस, दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
सकाळी 11 वाजता पुणे येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन निकालासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे.
-
2 मे रोजी शनि-मंगळाची ‘स्फोटक’ हालचाल, पुढील 24 तास या राशींसाठी जड जाणार
काहींसाठी करिअरच्या पदोन्नतीचे दरवाजे उघडतील, तर काहींना आरोग्य आणि गुंतवणुकीच्या बाबतीत 'रेड अलर्ट' ठेवावे लागेल.
-
‘एक दिन’ची कथा ऐकून आमिर खान काय म्हणाले, जाणून घ्या त्यांचा खास अनुभव!
जुनैद खानच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आमिर खान म्हणाले, “ही कथा एका अशा मुलाची आहे, जो खूप संकोची आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही.
-
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.
-
भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या 2 वर्षांचा जल्लोष
संजय लीला भन्साळी यांच्या भव्य स्ट्रीमिंग पदार्पणाच्या रूपात आलेली ‘हीरामंडी’ ही केवळ एक मालिका नव्हती, तर ती एक जागतिक सांस्कृतिक चर्चा बनली.
-
1 मेपासून राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध
देशाच्या इतिहासात ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असल्यामुळे प्रशासनाने तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या आहेत.









