Asaduddin Owaisi : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढला असून या
सरन्यायाधीश बीआर गवई (CJI BR Gavai) यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वकिलांच्या संघटनेवर टीका केली.
गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर ( Asim Munir) टीका केली आहे.
पूर्वोत्तर भारतामध्ये देखील पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय आणि अरुणाचल
जगदीश देवडा यांनी एक वादग्रस्त विधान केलं. संपूर्ण देश, सैनिक आणि देशाचे सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक आहे, असं देवडा म्हणाले.
Civil Aviation Security revokes security clearance for Celebi Airport Services India Pvt Ltd : भारत आणि पाकिस्तान तणावाच्यावेळी तुर्किने पाकिस्तानला मदत केल्यानंतर संपूर्ण देशभरातून तुर्कस्तानला धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत. तुर्की सफरचंदांपासून ते विविध गोष्टींवर भारतात बहिष्कार टाकण्यात आला आहे. या सर्वांमध्ये राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक मागणी करण्यात आली होती. ही […]