Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन सुरु असलेली धग आता अखेर बंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत (Mumbai) धडकताच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अधिसूचना सरकारने काढली. पण, नव्या अधिसुचनेुसार सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जरांगेंनी राज्याचे गृहमंत्री […]
अहमदनगर : राज्यामध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, तशी नगरमध्येही गुंडगिरी वाढली आहे. नगर शहरामध्ये आमदार हे देवस्थानच्या, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी बळकावत आहेत. त्यांच्या या गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरचा बिहार होऊ लागला असून नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढले […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]
Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार […]
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]