- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नाही. कुख्यात डॉन दाऊत इब्राहिम (Don Daut Ibrahim) याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांच्या वाढ झाली आहे. त्यामुळे मलिकांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहारात नवाब मलिक यांच्यावर […]
-
Uddhav Thackeray : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधिमंडळात
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले असले तरी उद्धव ठाकरे सभागृहात आले नव्हते. पण आज उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. त्यामुळे विधिमंडळाच्या या अधिवेशनात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली. आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले. #WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray arrives at Vidhan Bhavan in Mumbai. A meeting of leaders […]
-
विखेंचा अजितदादांना झटका; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी […]
-
Bacchu Kadu : ‘या’ प्रकरणावरून आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा
नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होते. यावरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. Sanjay Raut […]
-
’40 टक्के सवलतीबाबत विधी मंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन
मुंबई : पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) तातडीने घ्यावा. यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने विधिमंडळाच्या (Legislature) पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदन देण्यात आले […]
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव नाकारला, संतप्त विरोधकांनी केला सभात्याग
Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, […]










