- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मढी येथील कानिफनाथ गडावर पेटली पहिली मानाची होळी
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन […]
-
MPSC अध्यक्ष ठाम; हवा तर राजीनामा घ्या… पण तो निर्णय घेणार नाही
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
-
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर राम शिंदे म्हणाले…
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही […]
-
Sanjay Raut : मोदी व शाह यांनी जावेद अख्तर यांचे कौतुक करायला पाहिजे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar ) यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान […]
-
Aditya Thackeray : चोरीचा माल घेऊन कोणी श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आलं नाही
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)धनुष्यबाण आणि पक्ष नावाबाबत गांभीर्यानं सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission)जो निर्णय आला त्याला आम्ही चॅलेंज केलंय. आम्हाला वाटतं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज (Compromise) झालेलं आहे. ही लढाई फक्त आता शिवसेनेची नाही तर संविधानाला (Constitution) सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा झालाय. लोकशाहीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असं ठाकरे […]
-
राऊतांनी उल्लेख केलेला गुंड ‘राजा ठाकूर’ नेमका आहे तरी कोण?
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी पोलिसांना पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुलाकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) मला जीवे […]










