- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपासून राज्य सरकार पळ काढतंय; अंबादास दानवेंची टीका
अहमदनगर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Elections of local self -government organizations) भाजप जाणीवपूर्वक घेत नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार आव्हान देतात की, दम असेल तर ताबडतोब निवडणुका घ्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून पळ काढत आहे. राज्यातील जनमत हे सरकारच्या बाजूने मुळीच नाहीये, त्यामुळे निवडणूका सरकार घेत नाही, असं विधान […]
-
Kolhapur : कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळ्या दरम्यान 52 गायींच्या मृत्यूने खळबळ
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यामधील कणेरी मठावर गेल्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे राहिलेले शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोल्हापूर जिल्ह्यामधील कणेरी मठ […]
-
MPSC विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली फिरकी
मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
-
Ahmednagar Crime : केडगाव हादरलं! बायपास रोडवर गोळीबारात एकाचा मृत्यू
अहमदनगर : केडगाव पुन्हा एकदा हादरले आहे. केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर काल (गुरुवारी) रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? शिवाजी किसन होले आणि अरुण नाथा शिंदे(नेप्ती) काल रात्रीच्या सुमारास एका बंद हॉटेलनजीक दारु पित बसले […]
-
राऊतांच्या अडचणीत वाढ! श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यानंतर आता बीडमध्येही गुन्हा दाखल
बीडः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, […]
-
शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवल्यास शाळांची मान्यता रद्द होणार; मंडळाचा निर्णय
औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेच्या (Tenth-twelfth examination) उत्तरपत्रिका तपासणीसाठी (Answer sheet inspection) आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे (Anil Sable) यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. वेळेत निकाल जाहिर […]










