- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra : राज्य सरकारची ओबीसींसाठी घरांची नवी योजना
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) ओबीसींसाठी घरांची नवी योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. या योजनेची सरकारकडून तयारी सुरू करण्यात आलीय. या योजनेत इतर मागासवर्गीयांना (OBC) घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. लवकरच याबद्दल प्रस्ताव मांडला जाणार आहे. अनुसूचित जाती (scheduled caste) आणि भटक्या विमुक्त जातींच्या (Nomad free caste)धर्तीवर ओबीसींसाठी नव्या घरांची […]
-
Imtiyaj Jalil : शिपाई पदासाठी शिक्षणाची अट… मग आमदार, खासदारांना का नाही?
पुणे : आज नोकरी मिळवायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे. साध्या शिपाई पदासाठी शिक्षणाची अट ठेवली जात आहे. जिल्हाधिकारी (Collector) बनण्यासाठी केंद्रीय लोकसवा आयोगाची (UPSC) कठीण परीक्षा पास व्हावी लागते. आणि या कलेक्टरच्या वरती कोण असते तर ते अंगुठा छाप आमदार, खासदार मंडळी येऊन बसतात. मग आमदार, खासदार पदासाठी निवडून येताना शिक्षणाची अट का नसावी, […]
-
Dipak Kesarkar : आता उच्च शिक्षणही मातृभाषेतून देणार
पुणे : आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण […]
-
MSRTC : संप काळातील मृत्यू झालेल्यांच्या वारसांसाठी एसटीचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य वाहन महामंडळ कर्मचारी (MSRTC) यांनी 2021मध्ये पुकारलेल्या प्रदीर्घ संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात ओढवलेली होती, याच काळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आपले जीवन संपवले होत. या संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच्या जागेवर नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra government)घेतला आहे. संप काळात 124 कर्मचाऱ्याचा मृत्यू […]
-
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पीक कर्ज मिळणं झालं सोपं
मुंबई : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठीच्या काही जाचक अटी यापूर्वी होत्या. मात्र आता बळीराजाची या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे. बँकांना यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. बळीराजा हा नेहमी अवकाळी पाऊस, दुष्काळ, […]
-
Nitin Gadkari : रस्ते कामात गडबड नको, अन्यथा बुलडोजर खाली घालू… गडकरींचा ठेकेदारांना दम
सांगली : ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नव्या रस्त्यांची देखील काही दिवसात दुर्दशा होते हे आपण पहिले असेल. मात्र अशा ठेकेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांगलाच दम भरला आहे. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू असा दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. मंत्री गडकरी हे सांगलीच्या अष्टा […]









