आपल्या भविष्याचा व्यापक विचार करणारा, आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी तळमळीने काम करणारा
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला नाही. यापुढेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
अनेक पक्षाचे जाहीरनामे आले, अनेक पक्षांनी आपल्या योजना त्या जाहीरनाम्यात दिल्या आहेत. जाहीरनाम्याच्या किती प्रती
लोकांच्या विश्वासावरच मी सांगतोय की यंदा मतदारसंघातील जनता आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक भरभरून आशीर्वाद देईल.'