नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला असून बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा अर्ज कायम ठेवण्यात आलायं.
एकीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात यश येत असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
माळीण दुर्घटनेतील कुटुंबाना सर्व प्रकारची मदत करून वळसे पाटील यांनी मायेचा आधार देण्याचे काम केले.
मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
अनुराधा नागवडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत तालुक्यात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.