Devendra Fadnavis : 370 कलम रद्द करणारे मोदी यांच्याबरोबर अमित शाह आहेत. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी उमेदवारी जाहीर होण्याकडे सर्वच पक्ष वळले आहेत. अजित पवारांनी घोषणा केली.
सुशीलकुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे. दोन प्रचंड मोठे नेते आहेत. तू कुणाच्या नादाला लागू नको, असा सल्ला पवार यांनी मला दिला होता.
. दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांचा फोन आला. महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्रात आले.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.
शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे.