- Letsupp »
- mumbai
मुंबई
कबूतखान्याबाबतीत मोठी अपडेट, 13 सदस्यांची समिती गठीत; कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार
- 10 months ago
- 10 months ago
- 10 months ago
-
I AM VERY HAPPY म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी धाडली पवारांच्या नातवाला नोटीस
Manikrao Kokate Sent Defamation Notice To Mla Rohit Pawar : विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करून जगजाहीर केल्याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यामान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. याबाबत खुद्द रोहित पवारांनी एक्सवर माहिती देत आलेल्या नोटिशीचे फोटो पोस्ट केले आहे. तसेच कोकाटेंना […]
-
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेतली?, स्वत: फडणवीसांनीच सांगितलं ‘हे’ कारण
CM Fadnavis meets Raj Thackeray : राज्याच्या राजकारणातसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या (Thackeray) एका बैठकीत उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भोटवीर ते मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांनी […]
-
Maharashtra Government : खड्डे असतील, तर टोल नाही’; महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू
Maharashtra Government : केरळ राज्यातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय ‘रस्त्यावर खड्डे असतील, तर टोल वसूल करता
-
Nitesh Rane : कणकवली बाजारपेठेतील नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणे यांची धाड
Nitesh Rane : राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली बाजारपेठेत सुरु
-
आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
गणेशोत्सवात (Ganeshotsav 2025) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
-
कोण जैन लोक कबुतरावर बसून फिरायला जातात?; उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी नवी वात पेटवली
Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे […]









