भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.
या मृत्यूमागचं कारण काय आहे हे आणखी समोर आलं नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्गीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
Punjab’s Adampur Air base: रत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत.
PM Narendra Modi Addressed Soldiers Of Operation Sindoor At Adampur Airbase : पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ले करत ते उद्धवस्थ केले. यात 100 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना भारताकडे डोळे वटारले तर, विनाशचं होतो हे समजले असेल, असे पंतप्रधान नरेंद्र […]
हल्ल्यानंतर मसूद अझहरने स्वतः एक निवेदन जारी केले होते. मसूदने म्हटले होते की भारताच्या कारवाईत त्याची मोठी बहीण, मेहुणे