- Letsupp »
- politics
राजकारण
-
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे; बावनकुळेंचे मोठे वक्तव्य
नागपूर : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बावनकुळे हे बोलले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे […]
-
‘त्या’ ट्विटर हॅंन्डलवर कोणती कारवाई झाली याची माहिती घेऊ – देवेंद्र फडणवीस
नागपूर : सीमावर्ती लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे उभा आहे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. यासंदर्भात आज लोकतांत्रिक पद्धीतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. या संदर्भातली चर्चा कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांशी करु, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागाबाबत राज्याची भूमिका तसूभरही मागे […]
-
एकाचवेळी निभावली आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी
मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी […]
-
पुण्यात MPSC विद्यार्थी आक्रमक; पोलिसांनी बंदोबस्त वाढवला…
पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन बघता पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यामागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची मोठी पळापळ झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू […]
-
कर्नाटकाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही; अजित पवार विधानसभेत आक्रमक
नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्नाटक सीमावाद आणि कर्नाटक सरकारची भूमिका यावर विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांना बंदी कशी घातली, त्यांना कोणता अधिकार आहे? ही दडपशाही खपवून घेणार […]
-
हे सरकार कोणाचे काही ऐकत नाही, केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
नागपूरः नागपूरला आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी राज्यातील अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हे सरकार कोणाचे काही ऐकत तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पण […]




![कर्नाटकच्या दडपशाहीचा कळस, महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावात येण्यास मज्जाव 8[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/81.png)


![एकाचवेळी निभावली आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी 6[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/61.png)
![पुण्यात MPSC विद्यार्थी आक्रमक; पोलिसांनी बंदोबस्त वाढवला… 5[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/51.png)

