- Letsupp »
- politics
राजकारण
-
मराठवाड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, ‘हा’ मोठा नेता अजित पवारांच्या गळाला, प्रवेशही ठरला
थरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर हे प्रतिनिधित्व करत असल्याने महाविकास आघाडीमध्ये पाथरी
-
Video : छ. संभाजीनगरच्या ‘विट्स’ मध्ये ‘ट्विस्ट’; शिंदेंच्या ‘ढाण्या’ वाघाची हॉटेल लिलावातून माघार
Sanjay Sirsat On Hotel Vits Auction : छ. संभाजीनगर येथील विट्स हॉटेल लिलावाची आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाची जोरदार चर्चा आहे. मात्र, आता विट्स हॉटेलच्या लिलावात ट्विस्ट आला असून, संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी या लिलावातून माघार घेणार असल्याचे सांगितले आहे. हॉटेलच्या लिलावात शिरसाट यांचा मुलचा सहभाग होता परंतु, यात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर […]
-
Video : लग्नाला 40 वर्ष… अजित पवारांचं घरातील नाव सांगताना सुनेत्रा पवारांनाही आवरेना हसू….
Sunetra Pawar On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वदूर परिचित आहेत. एवढेच काय तर, अजित पवारांनी राजकीय वर्तुळात दादा नावाने ओळखले जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी घरात नेमकं कोणत्या नावाने हाक मारत असतील? तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर […]
-
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तणाव वाढला, शिंदेंच्या शिलेदारानं थेट तटकरेंना ललकारलं
Bharat Gogawale And Sunil Tatkare In Raigad Guardian Minister : महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. रुमालावरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. रविवारी, गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त (Raigad Guardian Minister) […]
-
भरतशेठ गोगावले होणार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री?, ‘या’ मंत्र्याने केली उपमुख्यमंत्री शिंदेंकडं शिफारस
आमची देखील इच्छा होती की, भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं.
-
बंद दाराआड कसलीही बैठक झाली नाही; जयंत पाटलांकडून ‘त्या’ बैठकीच्या वृत्तांचं खंडन
Maharashtra Politics : आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.









