महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिलाच प्रसंग, विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही
परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.
राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन; ऊसतोड कामगारांना तपासणी करून मोफत औषधांचे वाटप
अयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरूनही अंबादास दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली.