Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]
राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. राज्याचे अर्थमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस पहिला अर्थसंकल्प मांडला. पुढील वर्षातील निवडणूका पाहता अर्थसंकल्पातून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याशिवाय शेतीसाठीही त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणा आणि इतर अपडेट पहा एका क्लिकवर
मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रातील (Maharashtra)प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget)सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)हे आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधानपरिषदेमध्ये […]
मुंबई : जागतिक महिला दिनाच्या (World Women’s Day) दिवशी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार (MLA) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) भावुक झाल्या. त्याला कारण तसेच होते. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, माझ्या पतीचे निधन होऊन आज १८ वर्षे झाली. मात्र, आजही माझ्या मुलांच्या नावाने त्यांची हक्काची संपत्ती झाली नाही. महिला धोरण आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभाविपणे केली जात […]
मुंबई : कोल्हापूर शहराच्या लगतच्या ४२ गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur Munciple Corporation) करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी मांडली होती. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य […]
नाशिक: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आलीये. मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा या महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. कारचालकाने अपघात टाळण्यासाठी कारचे अचानक ब्रेक दाबले. मात्र, का पूर्णत: अनियंत्रित झाल्याने कारचा भीषण […]